Skip to main content

Featured

Writing

 मैंने अब धीरे-धीरे सीख लिया है या यूं कहूँ की कोई सिखा कर गया ..कि ज़िंदगी हर किसी को अपनी मुट्ठी में क़ैद कर लेने का नाम नहीं,बल्कि वक़्त आने पर मुस्कुराकर रुख़्सत कर देने का हुनर है..पहले मैं बहुत रोकती थी लोगों को भी,रिश्तों को भी,यहाँ तक कि उन लम्हों को भी जो मेरी उँगलियों से फिसल चुके थे..फिर एक दिन समझ आया,मोहब्बत का मतलब किसी को थामे रखना नहीं, बल्कि उसके हिस्से की आज़ादी को भी उतनी ही शिद्दत से चाहना है अब जो चला जाता है, उसे बद्दुआ नहीं देती, सिर्फ़ अपनी दुआओँ से आहिस्ता-आहिस्ता विदा कर देती हूँ हाँ, दर्द अब भी होता है, आँखें आज भी भर आती हैं,मगर मैंने अपने आँसुओं से भी कह दिया है हर बिछड़ना मातम नहीं होता..मैंने सीखा है...कुछ लोग हमारी ज़िंदगी में हमेशा रहने नहीं, हमें बदलने आते हैं... और जब उनका काम पूरा हो जाता है, तो उन्हें रोक लेना अपने ही हिस्से की रौशनी से इंकार करना होता है..अब मैं जाने देने से नहीं डरती...क्योंकि मुझे यक़ीन है जो मेरी नसीब में लिखा है,वो मुझसे कभी जुदा नहीं होगा बाक़ी सब... वक़्त की अमानत है, और अमानतें एक दिन लौटा दी जाती हैं.. हमे भी वक्त को सब...

मनातल चांदन

अजुन आठवतो तो सहावितला बल्लूचा पाठ  कितीतरी समरपक होता तो.बल्लू आपल्यासारखाच एक सर्वसामान्याच प्रतिक शाळेत जाऊन पेपर वाटायाचा  लेखकाची आणि त्याची भेट अशीच भल्या पहाटे होते आणि माग नतर हळूहळू  ओळख वाढते,बल्लू हुशार चुनचुनित मुलगा भरभरुन जगण्याची इच्छा बाळगणारा पण खरच सोप्पा असता का हे सगळ नाही ना ? परिस्थिति नावच काहीतरी अजब आहे?इतका अजब की तिच्या रंगात कधी रंगून टाकते पार बदलवून टाकते आपणास समजत ही नाही आणि मग जिथे रास्ता सापडेल त्या वाटेला आपण लागतो तो रास्ता तो मार्ग कुठे नेउन कुठल्या स्टेशनला जातो हे माहीतच नसत आपल्याला ..
बलूच पण असच zala वडील आजारी घरची परिस्थिति हलाकीची म्हणून आता पार्ट टाइम असलेली नौकरी फुलटाइम ज़ाली आणि फुलटाइम असणार शिक्षण पार्टटाइम ज़ाला त्याच एक स्वप्न असत किंवा त्याच्या मनातल चांदन असत ते कोकणात त्याच्या आजीच्या हातची भाकरी खायची आणि मग नंतर रात्री तिकडे पडणार चांदन आपल्या मनात साठवायच एवढीच एक छोटीशी इच्छा त्याची पण परिस्थितिपुढे हतबल होतो एवढ्याश्या बल्लूवर घराच्या सगळ्या जवाबदाऱ्या असतात सोबत शिकयाची जिद्द असतेच मनातले चांदणे मनातच राहून जाते
आपलाही असच असत ना?आपल्याही मनात कुठेतरी एक चांदन असत आपलीही स्वन असतात अगदी जीवपासून जपलेली आपल्या हृदयाच्या गावी प्रत्येकाला वाटत ते स्वप्न एकदा तरी जगाव पण प्रत्येकाला शक्य  होत का ते जगण्याच्या स्पर्धेत सगळेच कधी  मागे पडलेले असते या स्पर्धेत थांबण्यासाठी वेळ असतो कुठे  यात कधी रात्र होत नसते म्हणजे  चांदन  ही नसत सगळच कस हरवून जात आणि मग ते दूर कोकणातल चांदन येतच नाही कधी असत ते फक्त रखरखते उन सावली शोधूनही सापडत नाही तर मग चांदन  कस  मिळेल ???
मग दूर हृदयाच्या कुपित ते असच बंद राहत  कधीतरी कातरवेळी हळूच ती कुपी उघडून पाहतो तर ती स्वप्न पुन्हा जगण्यासाठीची शिदोरी देऊन जातात  .......

Comments

Popular Posts